text

Krupasindhu, a Quadra lingual magazine, is published in Marathi (Monthly), English (Quarterly), Hindi (Quarterly) and Gujarati (Bi-monthly) at present.Owner - Shree Dattaguru Publications, Printer & Publisher, Editor - Ajit Padhye, Retail Price - 20Rs., Subscription fee - 200Rs.

Search This Blog

Friday 13 April 2012

अनुभव कथन : अनघा गोखले, चिंचवड




ज्याचे हृदयी श्रीगुरुस्मरण। 
तयासी कैचे भय दारुण ।
(अंक : एप्रिल २०१२, पान क्रमांक : ३)

जेव्हा आपत्ती कोसळते तेव्हा सामान्य मनुष्याला गांगरून जायला होते व टेन्शनखाली आपल्या हातून चुकीचे निर्णय घेतले जातात. त्याऐवजी सदगुरुतत्त्वाला शरण गेल्यामुळे शांत मनाने सर्व निर्णय घेता येतात. सदगुरुला शरण गेले, त्याच्यावर भार टाकला की प्रथम मन शांत होते. मन शांत झाले की बुद्धी काम करू लागते व योग्य निर्णय घेता येतात आणि हा अनुभव जवळपास प्रत्येक बापुभक्ताने कधी ना कधी घेतलेलाच असतो की जेव्हा आपण आपल्या समस्यांशी झुंजताना मानवी प्रयत्न थकल्यानंतर, अनन्यभावे बापूवर भार टाकतो, त्याला शरण जातो तेव्हा तोही आपण टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देत नाही.........
हेच सांगणारा चिंचवडच्या अनघा गोखले यांचा त्यांच्या आईबाबतचा अनुभव.....वाचण्यासाठी आजच आपले कृपासिंधू मासिक राखून ठेवा...सर्व स्टॉलवर उपलब्ध....

अधिक माहिती साठी : 
संपर्क : २६०५४४७४/ २६०५७०५४/ २६०५७०५६

No comments:

Post a Comment